बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! सरकारने घेतला ‘हा’ निर्णय..आता स्वतःचा मधाचा ब्रँड विकसित करा

हॅलो कृषी ऑनलाईन : तरुणांनो तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हला एक उत्तम संधी मिळणार आहे. तुम्ही स्वतःचा मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरु करु शकता. तुमचा स्वतःचा मधाचा ब्रँड विकसित करु शकता. राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही जोडव्यवसाय व बेरोजगारांच्या हातालाही काम मिळणार आहे. त्यामुळे आता इच्छूकांनी … Read more

एक शेळी विकून तरुण झाला मालामाल! 1 लाखाचा भाव मिळालेल्या शेळीत काय विशेष?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक जण शेळीपालनाचा व्यवसाय करतात. नाशिक इथल्या एका तरुणानं शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. दक्षिण आफ्रिकेतील ‘बोअर’जातीच्या शेळ्यांच्या शास्त्रशुद्धपणे पालन केले आहे. नुकतेच त्यांच्या चार शेळ्यांची विक्री झाली आहे. त्यातून त्यांना 4 लाख 44 हजार रुपये मिळाले आहेत. सर्वत्र सध्या त्याची चर्चा सुरू आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी … Read more

सोयाबीनच्या फुले संगम वाणाचे विक्रमी प्रति हेक्‍टर 35.72 क्विंटल उत्पादन; 9 हजार दराने विक्री केले बियाणे

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा तालुका सेनगाव येथील प्रगतिशील शेतकरी राहुल दत्तराव कव्हर यांना गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करून सोयाबीनच्या फुले संगम के डी एस 726 या वाणाचे विक्रमी म्हणजे प्रति हेक्टर 35. ७२ क्विंटल म्हणजे एकरी 14. 28 क्विंटल एवढे उत्पादन मिळवले आहे. राहुरी विद्यापीठ कडून विकसित बियाणे तोंडापूर … Read more

फायदेशीर व्यवसाय कर्ज योजना: भारतीय महिला बँक देते आहे 7 वर्षाच्या लवचिक परतफेडीसह 20 कोटी कर्ज

Crop Loan

हॅलो कृषी ऑनलाईन । महिलादेखील सध्या व्यवसायात सक्रिय होत आहेत. भारतात अनेक महिला उद्योजक उदयाला येत आहेत म्हणूनच अशा महिलांसाठी भारतीय महिला बँकेने भारतीय महिला बँक व्यवसाय कर्ज योजना सुरू केली. रिटेलमध्ये नवीन व्यवसाय आणि एसएमई सुरू करण्यास इच्छुक असलेल्या महिला उद्योजकांसाठी फायदेशीर व्यवसाय कर्ज योजना ही योजना लागू केली गेली आहे. यासाठी जास्तीत जास्त … Read more

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, पण खचला नाही; भेंडीच्या शेतीतून केली बेरोजगारीवर मात

हॅलो कृषी | करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक ठिकाणी परिस्थिती अतिशय हाताबाहेर गेली होती. अनेक कंपन्या बंद पडल्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले होते. पण, काही तरुणांनी अशा विपरीत परिस्थितीमध्ये हार न मानता पुन्हा उभे राहण्याचे धाडस दाखवले. अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील एका तरुणाची सुद्धा नोकरी या लॉकडाऊनमध्ये गेली पण त्याने भाजीपाल्याची शेती करून बेरोजगारीवर मात … Read more

सहा एकर जमिनीचे तीन भाग करून घेतले सोयाबीनचे पीक; मिळवले एकरी 9 क्विंटल उत्पन्न

हॅलो कृषी | करोनाचा प्रभाव आणि लॉकडाऊन यामुळे अनेक क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम झाला. यामध्ये शेती हे क्षेत्र सुद्धा समाविष्ट आहे. लॉकडाऊनमध्ये शेतीपूरक साधने आणि वस्तू यांचा अभाव, यासोबतच मार्केट आणि वाहतूक बंद असल्यामुळे पिकाचे झालेले नुकसान! यामुळे, शेतकरी खूप नुकसानीमध्ये आहे. अशाच काही शेतकऱ्यांच्या यशोगाथा कानी पडल्यामुळे इतर शेतकऱ्यांना सुद्धा आशेचा किरण मिळतो आहे. … Read more

सेंद्रीय शेतीतून ‘हा’ शेतकरी कमवत आहे वार्षिक 17 लाख रुपये; विशेष योगदानासाठी केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार

nanadro b marak

हॅलो कृषी । केंद्र सरकार शेतक-यांना सेंद्रिय शेती करण्यास उद्युक्त करत आहे. हे पर्यावरणास अनुकूल आहे आणि मातीच्या सुपिकतेवरही वाईट परिणाम होत नाही. अलिकडच्या वर्षांत सेंद्रिय उत्पादनांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याची किंमतही चांगली आहे. अशा परिस्थितीत याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत असून त्यांची कमाई वाढत आहे. मेघालयातील एक शेतकरी सेंद्रिय शेतीतून 17 लाख … Read more

नापीक जमिनीवर भाजीपाला पिकवून 15 लाख रुपये कमावतो हा शेतकरी; मार्गदर्शन मिळवण्यासाठी दूरवरून येतात शेतकरी

हॅलो कृषी । नदीकाठावरील जमीन केवळ बिहार आणि उत्तर प्रदेशच नव्हे तर देशातील सर्व प्रदेशांसाठी कधीच फायदेशीर ठरली नाही असा रेकॉर्ड सांगते. एकदा नदीचा पूर ओसंडला की, पिकांचे नुकसान होते. त्याचबरोबर वालुकामय मातीमुळे त्या जागेवर चांगले पीक घेता येत नाही. याचा परिणाम म्हणून शेतकरी निराश झाले आहेत. व जे पीक लवकर येईल ते पिक ते … Read more

मोठा व्यवसाय सोडून, सुरू केली लिंबाची शेती; आता कमावतो आहे वार्षिक 10 लाख रुपये

हॅलो कृषी | अनेक तरुणांनी शेतीला आपली पहिली पसंती बनविण्यास सुरुवात केली आहे. योग्य नियोजन, तंत्रशुद्ध शेती पद्धत आणि व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान असेल तर शेती फायदेशीर ठरू शकते, असे अनेक तरुणांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील संग्रामगड गावच्या अभिषेक जैन यानेही असेच एक उदाहरण समोर दिले आहे. अभिषेक यांनी लिंबाची सेंद्रिय शेती … Read more

IIT इंजिनिअरने अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात सुरू केला डेअरी व्यवसाय; आता कमावतो आहे कोट्यावधी रुपये

हॅलो कृषी । असे क्वचितच घडते जेव्हा विलासमय जीवन सोडून एखादी व्यक्ती उत्कट इच्छा पूर्ण करण्यासाठी साधे जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेते. किशोर इनदुकुरी हे व्यवसायाने अभियंता असून त्यांनी फक्त भारतात परत जाण्यासाठी आणि 20 गायी विकत घेण्यासाठी अमेरिकेतील चांगल्या पगाराची आणि फायद्याची नोकरी सोडली. आणि आज त्यांचे डेअरी फार्म 44 कोटी रुपयांच्या कंपनीत वाढले … Read more

error: Content is protected !!