उन्हाळी सोयाबीनसह कशी घ्याल वावरातल्या इतर पिकांची काळजी , जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या वातावरणातील थंडीची तीव्रता कमी झाली असून तापमानात वाढ झाली आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन हरभरा: हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे … Read more

लाल यादीमध्ये सोलापुरातल्या 13 साखर कारखान्यांचा समावेश , पहा लिस्ट

suger factory

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जे साखर कारखाने एफ आर पी ची रक्कम पूर्णपणे आदा करीत नाहीत त्यांना त्यानुसार राज्यातल्या कारखान्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यंदाच्या गाळप हंगामात आतापर्यंत राज्यातील किती साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे पैसे दिले याची यादी साखर आयुक्तांनी जाहीर केली असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखाने अपूर्ण एफआरपी देणाऱ्या … Read more

शेतकऱ्यांची वीज कापायला आल्यास ‘झटके’ देऊ, रघुनाथ पाटलांचा इशारा

electricity

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे शेतीचे वीज कनेक्शन तोडले गेल्याची प्रकरणे समोर आली आहेत. एमएसईबीच्या याच धोरणाच्या विरोधात संघर्ष उभा करण्याचा निर्धार शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केला आहे. याबाबतची माहिती सोलापुरात देताना त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत वीजबिलाची अव्वाच्या सव्वा रक्कम भरायची कुणी ? असा सवाल उपस्थित केला आहे. यावेळी … Read more

लसणाची फायदेशीर शेती ; लागवडीद्वारे मिळवू शकता एकरी 2 लाख रुपये ; जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे लसूण पिकवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, त्याची मागणी नेहमीच म्हणजे १२ महिने असते. आपण या शेतीच्या छंदाचे रूपांतर साइड इनकम मिळवण्यासाठी सहजपणे फायदेशीर छोट्या व्यवसायात करू शकता. महाराष्‍ट्रात जवळ जवळ 5000 हेक्‍टर जमीन हया पिकाखाली असून नाशिक, पुणे, ठाणे तसेच मराठवाडा व विदर्भात लागवड केली … Read more

अमरावतीत शेतकऱ्यांचा, महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा

हॅलो कृषी ऑनलाईन : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, येथे, विद्युत महावितरण कंपनी मर्यादित, कार्यालयावर, तालुक्यातील हजारो, शेतकऱ्यांनी जमाव केला होता, तालुक्यातील शेतकरी, आकाशसमित संकटाने, कंटाळलेला आहे, निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक, नेस्तनाबूत झाले असताना अशातच विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, बागाईत ओलीता खाली येणाऱ्या, शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. हवालदिल झालेल्या शेतकरी वेळेवर विद्युत … Read more

धक्कादायक…! बोकडाचा नाही तर चक्कं माणसाचा घेतला बळी, काय आहे नेमके प्रकरण ?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांनो आपल्या देशात आजही रूढी परंपरा आवर्जून पाळल्या जातात. अनेक यात्रा उत्सवामध्ये बोकडाचा बळी देण्याची प्रथा आजही प्रचलित आहे. मात्र आंध्र प्रदेशात एका उत्सवादरम्यान बोकडाऐवजी चक्क माणसाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. हे वाचून नक्कीच धक्का बसेल मात्र खरेच हे घडले आहे. या घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, आंध्र प्रदेशातील … Read more

तूर उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्रांना बाय…! बाय… !

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील महत्वाचे पीक सोयाबीन आणि कापूस पिकानंतर आता पुढील मदार ही तूर पिकावर आहे. आता तुरीची आवक हळूहळू बाजारात होताना दिसत आहे, जानेवारी महिन्यापासून राज्यात तूर हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. हमीभाव केंद्रावर 6300 चा दर तुरीसाठी हमीभाव ठरवून दिला आहे. मात्र मागचे काही दिवसातील तूर बाजारभाव बघता तुरीला हमीभावाहून … Read more

हवामान आधारित कृषी सल्ला, कशी घ्याल पिकांची काळजी ? जाणून घ्या

jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 18 व 19 जानेवारी रोजी किमान तापमानात घट होईल. त्यानंतर 20 व 21 जानेवारी रोजी किमान तापमानात वाढ होऊन परत 21 जानेवारी नंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 ते 29 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम … Read more

केवळ आश्वासनं…! आक्रमक शेतकऱ्यांनी विमा कार्यालयाचे कामकाज पाडले बंद

हॅलो कृषी ऑनलाईन : खरेतर नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार द्यावी ही अट शासनाने घातली आहे. मग वेळेआधी ऑफलाईन ,ऑनलाईन अशी मोठी खटपट करून शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या खऱ्या. मात्र तीन महिने उलटले तरी परताव्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे अखेर आक्रमक होत लातुरात शेतकऱ्यांनी विमा कार्यालयाचे कामकाज बंद पाडले. विमा कंपन्यांकडून केवळ आश्वासनेच… मागील … Read more

साताऱ्यात लाडक्या “राणी लक्ष्मी ” म्हशीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा…!

हॅलो कृषी ऑनलाईन : असं म्हटलं जातं ज्या माणसाच्या मनात प्राण्यांविषयी प्रेम आहे ती माणसं आपल्या पाळीव प्राण्यांना जिवापाड जपतात पोटच्या मुलांप्रमाणे आपल्या जनावरांचे संगोपन करतात आजकाल आपण अनेक पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करताना पाहिले… असाच एक प्रसंग सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात घडलाय. धामणेर गावात पाळीव म्हशीच्या अनोखी वाढदिवसाची चर्चा जोरात रंगली आहे. संतोष क्षीरसागर … Read more

error: Content is protected !!