Heavy Rain : हिंगोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Rain

Heavy Rain : अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस बुधवारपासून राज्याच्या विविध भागात कोसळताना दिसत आहे. यामुळे अनेक जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे तर काही गावे देखील पाण्यात बुडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचबरोबर पावसामुळे शेतकऱ्यांचे (farmer) देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. … Read more

Havaman Andaj । मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जाणून घ्या एका क्लीकवर तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

Havaman Andaj

Havaman Andaj । राज्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागात पाऊस झाला असला तरी अजून काही भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. राज्यात आज (दि. १२) विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यातील उर्वरित भागात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता … Read more

हवामान अंदाज : ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; पाहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट्स

हवामान अंदाज

हवामान अंदाज : कोकणात आज (दि. ११) पावसाचा जोर कमी होणार असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उघडीप होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र विजांसह पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस … Read more

Weather Update : राज्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट सुरूच; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

weather update rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आता हितून पुढे १० दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने ( Punjabrav Dakh) वर्तवला आहे. तसेच आज (ता.२५) या दिवशी मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या विभागात गारपिटीची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोंकण भागात देखील अवकाळी पाऊस होणार आहे. पूर्व विदर्भात हळद, कंदा काढणी सुरू आहे. यामुळे आता … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; वीज तोडणी स्थगित, चालू बिल भरल्यास कनेक्शन कायम

farmers Electricity

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे, त्यांना वीज बिल भरावे लागणार नाही. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याला दुजोरा दिला असून, गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, … Read more

बिजमाता राहीबाईंनाही अतिवृष्टीचा फटका, 3 वेळा लावावा लागला भाजीपाला

Rahibai popere

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातील तयार पीकही उद्ध्वस्त झाले आहे. त्याचबरोबर यावेळी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेल्या बिजामाता राहीबाई पोपेरे यांनाही मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे त्यांना तीन वेळा भाजीपाला लावावा लागला. पावसामुळे पिकांची नासाडी झाल्याने त्यांना नोव्हेंबरमध्ये पुन्हा … Read more

शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्यातील  जिल्ह्यात सहा तालुक्यांतील आठ मंडळात 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास कंपनीकडून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार की नाही? कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेत्यांसह इतर राजकीय व्यक्तींनी तसेच शेकरी संघटनांनी देखील राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करणार की नाही याबाबत माहिती दिली आहे. राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही. पण … Read more

पीक नुकसानीबाबत माहिती भरताना काय घ्यावी काळजी ?

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : बुलडाणा पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित पिकांचे क्षेत्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबीअंतर्गत नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत पूर्वसूचना विमा कंपनीस देणे अनिवार्य आहे. त्यानुषंगाने नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना प्रत्येक शेतकऱ्याने काही बाबी विचारात घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी … Read more

अतिवृष्टिबाधितांना रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी

parbhani : While giving a statement to the Collector

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिके नष्ट झाल्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळग्रस्तांच्या योजना मंजूर कराव्या, शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून द्यावीत, आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, … Read more

error: Content is protected !!