गुलाब चक्रीवादळाचा परिणाम पुढील 3 तासात राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : शनिवारी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाला ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नामकरण करण्यात आले आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हे वादळ आज धडकू शकतं आणि याचा परिणाम महाराष्ट्रही होत असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर, विदर्भासह संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा … Read more

अलर्ट…! राज्यातल्या ‘या’ भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कायम असून आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यातील विविध भागात पावसाने कहर केला अनेक शहरांनी जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. दरम्यान आजही 11 जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर मुंबई ठाणे पुण्यासह अनेक जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट आज(८) … Read more

आज कोकण , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा

rain

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात पावसाचा जोर वाढतो आहे. आज दिनांक सात रोजी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हलक्‍या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. IMD ने आज दिलेल्या इशा-या नुसार,पुढच्या 3,4 दिवसात राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.ह्याचा सर्वाधिक प्रभाव मराठवाडा,मध्य महाराष्ट्र,कोकणात राहील. … Read more

गोदावरी पात्रात 1 लाख 32 हजार 368 क्‍युसेक विक्रमी पाणी विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्हात येणाऱ्या गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांचे दरवाजे आठवड्याभराच्या आत दुसर्‍यांदा उघडण्याची वेळ आली असून 5 सप्टेंबर रोजी जिल्हातील पहिल्या क्रमांकाच्या ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्या मधून तब्बल 1लाख 32 हजार 368 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. 4 व 5 सप्टेंबरच्या मध्यरात्री मराठवाड्यातील गोदावर नदी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने … Read more

हुश्श…! राज्यात पावसाची उघडीप, पहा पुढील ५ दिवसांसाठी काय आहे हवामानाचा अंदाज

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. राज्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळत मोठी जीवित हानी देखील झाली आहे. भारतीय हवामान खात्याने मात्र आता एक दिलासादायक माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा पाऊस आता उसंत घेईल असा अंदाज … Read more

अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि भूस्खलन झाल्यास काय काळजी घ्याल

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात सध्या पावसाने आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्र भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. कोल्हापूर , सातारा, चिपळूण, रायगड, मुंबई, येथे पूरपरिस्थिती निर्मण झाली आहे. अशावेळेला कोणती काळजी घ्यावी ? काय करावे आणि काय करू नये याबाबतची माहिती करून घेऊया… पूर किंवा अतिवृष्टी जर तुमच्या आजूबाजूच्या भागात जर पूर आला असेल … Read more

ढगफुटी म्हणजे नेमके काय ? काय असते याची प्रक्रिया ? जाणून घ्या !

cloudburst

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकण मध्यमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. आजच्या लेखात आपण ढगफुटी म्हणजे नेमके काय याची माहिती करून घेणार आहोत. ढगफुटीच्या प्रक्रियेची सुरुवात कशी होते? गडगडाटी, वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच यामध्ये असतात. ‘कुमुलोनिम्बस’ असे या ढगांचे नाव आहे. हा लॅटिन शब्द … Read more

अलर्ट ..! कोकण, मध्यमहाराष्ट्रसह विदर्भ, मराठवाड्यात आजही जोरदार पाऊस बरसणार

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शुक्रवारी देखील जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. 23 जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. हवामान विभागाकडून शुक्रवारी देखील मुंबईत जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात … Read more

Weather Uodate : ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका नाही…! जाणुन घ्या तुमच्या जिल्ह्याचा आहे का समावेश ?

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राला पुढील दोन ते तीन दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन तीन दिवसांकरिता पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग,अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. Severe weather warnings issued by IMD for Maharashtra … Read more

पुढील ५ दिवस मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : पहिल्या पावसातच मुंबईची दैना झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असतानाच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने मुंबईमध्ये पुढील ५ दिवस आणखी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच दिवस मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मान्सून विदर्भसाहित संपूर्ण संपूर्ण राज्य व्यापणार असल्याची माहिती भारतीय … Read more

error: Content is protected !!