Weather Update : 48 तासांत ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा इशारा; धुळ्यात निच्चांकी तापमानाची नोंद!
हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे दक्षिण भारत विशेषतः तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस (Weather Update) सुरूच आहे. ज्यामुळे हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून, पूरस्थितीमुळे त्या ठिकाणी आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यातच पुढील काही दिवस दक्षिण तामिळनाडू, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी … Read more