Jalyukta Shivar Abhiyan : दुष्काळातही जलयुक्त शिवार अभियानाने तारले – देवेंद्र फडणवीस
हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या पावसावर एल निनोचा प्रभाव असल्याने राज्यात खूपच कमी पाऊस (Jalyukta Shivar Abhiyan) झाला. मात्र अशा दुष्काळी परिस्थितीतही राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गावागावात पाणी उपलब्ध करू देता आले. त्यानुसार आता राज्यात जलक्रांती घडवायची असेल तर जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री … Read more