Land Record : आता 10 गुंठे जमीनही खरेदी करता येणार, शेतजमिनीच्या तुकडेबंदी कायद्यामध्ये अखेर शिथिलता, पहा शासन निर्णय नक्की काय? कोणकोणत्या जिल्ह्यांना लागू?

Land Record-4

Land Record : राज्यातील प्रत्येक विभागात तालुकानिहाय प्रमाणभूत क्षेत्र निश्‍चित केले आहे. त्या खालील क्षेत्राचे तुकडे पाडून विक्री केली तर त्यांची दस्त नोंदणी होत नसली तरीही मागील काही वर्षांमध्ये बेकायदेशीरपणे शेतीचे तुकडे पाडून मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याने शेतजमीन मालक आणि खरेदीदार दोघेही अडचणीत येतात. मात्र आता सरकारने याबाबत एक महत्वाचा निर्णय … Read more

Land Record : वारस नोंदणीसाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही, मोबाइलवरच करता येणार संपूर्ण प्रक्रिया; हे App करेल कामे सोपी

Land Record-3

Land Record : आपल्या घरातील जर कर्त्या पुरुषाचे निधन झाले तर त्यांच्या वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये जाऊन हेलपाटे मारावे लागतात. मात्र अनेक वेळा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन देखील आपले काम होत नाही. कधी अधिकारी नसतात तर कधी इतर काही अडचणींमुळे आपल्याला तलाठी कार्यालयात सतत हेलपाटे मारावे लागतात. यावेळी सामान्य नागरिकांची त्या ठिकाणी … Read more

Land Record : सातबारा उताऱ्याबाबत सरकारचा मोठा निर्णय! देशात पहिल्यांदाच ७/१२ मध्ये बदल, नेमका काय परिणाम होणार?

Land Record

Land Record : सातबारा उतारा (Satbara Utara) हि प्रत्येकाच्याच अगदी रोजच्या कामकाजातील गोष्ट असते. शेतकऱ्यांना वरचेवर सातबारा उतारा काढावा लागत असतो. कोणतेही सरकारचे अनुदान असो वा कुठे अर्ज करायचा असो तलाठी कार्यालयात जाऊन सातबारा उतारा (Digital Satbara) काढणे हे नेहमीचेच काम असते. आता या सातबारा उताऱ्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशात महाराष्ट्रामध्ये प्रथमच … Read more

Land Records : शेतजमिनीवर घर बांधले असेल तर पाडावं लागू शकतं? ‘हा’ नियम तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

Land Records

Land Records : बऱ्याचदा घर बांधण्यासाठी पुरेशी जमीन नसल्याने लोक शेतात घरे बांधतात. तुम्ही देखील असाच घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही माहिती एकदा वाचाच. नाहीतर घर बांधल्यानंतर ते पाडावे लागेल, असे होऊ नये म्हणून ही माहिती एकदा वाचा. अनेक गोष्टींचे नियम असतात. तसाच शेतजमिनीशी संबंधित देखील एक नियम आहे जो तुम्हाला आवश्यक प्रक्रियेशिवाय … Read more

संजय गांधी निराधार योजना : लाभार्थ्यांसाठी खुशखबर! शासनाने अर्थसहाय्यता निधीत केली ‘इतकी’ वाढ

संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजना : राज्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत निराधार लाभार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाते. मात्र ५ जुलै २०२३ रोजी या अर्थसाह्यात वाढ करण्याचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा संजय गांधी … Read more

मोठी बातमी! 15 ऑगस्टपर्यंत कांद्याचे सरसकट अनुदान मिळणार; राज्य सरकारने दिली माहिती

Government Subsidy

Government Subsidy : मागच्या काही दिवसापासून कांद्याचे दर खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकरी (Farmer) खूप चिंतेत आहेत. कांद्याचे भाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी वखारी मध्ये कांदा साठवणूक करून ठेवला होता. मात्र अद्यापही कांद्याचे दर वाढले नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत मिळावी म्हणून मागच्या काही दिवसापूर्वी सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली होती. … Read more

Goverment Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन शेततळ्यांसाठी 46 कोटींचा निधी मंजूर

Goverment Scheme

Goverment Scheme : केंद्र आणि राज्य सरकार सतत शेतकऱ्यांच्या (Farmer ) फायद्यांसाठी अनेक योजना राबवत असते. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. राज्य सरकारची अशीच एक योजना आहे जिचे नाव मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजना असे आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आता मागेल त्याला शेततळे दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांना शेततळे घेऊन पाण्याची गरज भागवता येत आहे. सरकारी … Read more

Milk Rate GR : पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! दुधाच्या दराबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या काय भाव मिळणार

Milk Rate GR शासन निर्णय-2

Milk Rate GR । देशात अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतात. त्यामुळे पशुपालकांना दुग्धव्यवसाय करून आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास खूप मोठी मदत होते. परंतु मागील काही दिवसांपासून गायीच्या दुध दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. त्यामुळे पशुपालकवर्ग कमालीचा नाराज झाला होता. आता याच पशुपालकांसाठी एक आनंदाची आणि एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील सहकारी व खाजगी दूध … Read more

शासन निर्णय (GR) : पशुखाद्याच्या विक्रीबाबत महाराष्ट्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय! ‘या’ उत्पादकांना बाजारात विक्री करता येणार नाही

शासन निर्णय पशुखाद्य

मुंबई : पशुपालन व दुध उत्पादन व्यवसायामध्ये पशुखाद्याची गुणवत्ता ही अतिशय महत्वाची बाब आहे. उत्पादित दुधाचे प्रमाण व त्याची गुणवत्ता, त्याचप्रमाणे पशुंचे आरोग्य आणि पुनरुत्पादन क्षमता ही पशुखाद्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. पशुखाद्याची गुणवत्ता ही पशुपालन व दुग्धव्यवसायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. फुड्स सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्डस् ऑफ इंडिया या संस्थेने त्यांच्या दि.१७.१२.२०१९ आणि. दि. … Read more

Fertiliser Subsidy : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! खतांवरील सबसिडीसाठी 3,70,128 कोटी रुपये मंजूर; खतांच्या नवीन किंमती चेक करा

Fertiliser Subsidy

नवी दिल्ली (Fertiliser Subsidy) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) आज शेतकऱ्यांसाठी 3 लाख 70 हजार 128 कोटी रुपयांच्या योजनांच्या पॅकेजला मंजुरी दिली. शाश्वत शेतीला चालना देऊन शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा योजनेमागील उद्देश आहे. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, नैसर्गिक/सेंद्रिय शेती मजबूत होईल, मातीची उत्पादकता पुन्हा जिवंत होईल आणि अन्न … Read more

error: Content is protected !!