Ethanol Ban : सरकारचा निर्णय दुर्दैवी; शेतकऱ्यांवर दुरोगामी परिणाम होईल – शेट्टी
हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती (Ethanol Ban) करण्यास बंदी घातल्याने, या निर्णयामुळे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर दुरोगामी होतील. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. याशिवाय शेतकऱ्यांसासह (Ethanol Ban) अनेकांचा रोजगार हा इथेनॉल निर्मिती उद्योगावर अवलंबून आहे. उद्योगात अनेकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंदी घालण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, … Read more