Black Guava : काळ्या पेरुबाबत कधी ऐकलंय का? पहा कुठे केली जाते लागवड अन उत्पन्न किती मिळतं

Black Guava

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात काही वर्षांपासून पेरुंची लागवड केली जाते. आपण काळ्या रंगाचे टोमॅटो ऐकलं असेल, कडकनाथची काळी कोंबडी, काळे तांदूळ यानंतर आता बाजारात काळे पेरू आले आहेत. सध्या काळ्या पेरूला बाजारात चांगली मागणी असून त्याला दरही मिळतो आहे. काळ्या रंगाच्या पेरूमध्ये अनेक पौष्टीक गुणधर्ण असल्याने बाहेरील देशांतसुद्धा त्याची मागणी आहे. आज … Read more

Karvand Farming : करवंदापासून गुलाबी चेरीची निर्मिती; कंपनी थेट शेतातून विकत घेते फळं

Karvand Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत आहेत. यापासून ते अधिकाधिक उत्पन्न मिळवतात. शेतकरी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत असताना जोखीम घेत असतात. मात्र हीच जोखीम भविष्यात कुठे तरी यशाच्या शोधात आहे. अशीच एक सक्सेस स्टोरी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील खंदारबन येथील शेतकरी गंगाधर साधू यांच्याबाबत आहे. मनरेगा या योजनेच्या अंतर्गत … Read more

राज्यात ‘या’ जिल्ह्यात लम्पीचा धोका; 3 जनावरे दगावली

Lumpy vius

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील वर्षी जनावरांना लम्पी आजार झाल्याने दुग्ध व्यवसायात मोठा बदल जाणवू लागला आहे. राज्यात पुन्हा एकदा लम्पी स्किनच्या आजाराने डोकं वर काढलं आहे. राज्यातील गोंदिया जिल्ह्यातील चिखली येथील ३ जनावरे दगावली आहेत. यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहेत आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. हा आजार रोखण्यासाठी लसीकरण करण्यात आले होते. … Read more

काळया टोमॅटोची शेती कधी ऐकली का? देशातील ‘या’ ठिकाणी होतेय लागवड

Black tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत. बऱ्याचदा एखाद्या फळाचा रंग हा ठराविक मानला जातो. जसे की, टोमॅटोचा रंग हा लाल असतो. टोमॅटोचा लाल रंग असणे हे फारच सर्वसामान्य बाब आहे. मात्र काळे टोमॅटो कधी ऐकलं का? कदाचित नसेल ऐकलं पण काळया रंगाचे देखील टोमॅटो असतात. या टोमॅटोमधून के, … Read more

Sonchafa Farming : सोनचाफा फुलशेती कशी केली जाते? जाणून घ्या रोपांची निवड ते विक्री कुठे करायची याबाबत सविस्तर माहिती

Sonchafa Farming

हॅलो कृषी ऑनलाईन (Sonchafa Farming) । सोनचाफा म्हणजे सौंदर्याची उपमासोनचाफा म्हणजे वासाचा महिमा !व्यावसायिक फुलशेतीत पुढे जाण्याची क्षमता असूनही अशा गुणी फुलाला व्यापारी लागवडीत महत्त्व दिले जात नाही. सोनचाफा (शास्त्रीय नाव “मायकेलिया चंपका’) म्हटले की नजरेसमोर येते ते पिवळेजर्द टपोरे सुगंधित असे फूल. त्याची उपमा कोणी चाफेकळी म्हणून नाकाबरोबर करेल, तर कोणी चाफा बोलेना चाफा … Read more

कोरोनात नोकरी गेली, पण तो खचला नाही; अंजीराच्या शेतीतून कमावतोय लाखो रुपये

abhijit lawande Fig Farming (1)

हॅलो कृषी ऑनलाईन : ३ वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला आर्थिक फटका बसला आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यानंतर काही काही युवकांची गावाकडचा रस्ता पकडला. काही लोकांनी न खचता खेडेगावात राहूनच कष्ट केले आणि स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रेयत्न केला. असच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे पुरंदर तालुक्यातील सिंगापूर या खेडेगावातील तरुण अभिजित लवांडे… कोरोना काळात नोकरी … Read more

Soyabean Rate : सोयाबीन दरात दबाव कायम; पहा आजचे बाजारभाव

Soyabean Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही आठवड्यापूर्वी सोयाबीनचे दर (Soyabean Rate) हे ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० पहायला मिळत होते. यंदा या आठवड्यात सोयाबीन पिकाच्या दराबाबत बोलायचं झाल्यास सोयाबीन पिकांचे धाबे दणाणले आहेत. खाद्यतेलावरील दराच्या नरमाईमुळे सोयाबीन पिकाच्या बाजारभावावर दबाव आलाय. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा आज (ता.२८) एप्रिल या दिवशी … Read more

खडकवासला धरणाचे 1 मे ते 15 जूनपर्यंत उन्हाळी आवर्तन; शेतकऱ्यांना होणार फायदा

Khadakwasla Dam

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उन्हाळा सुरू असल्याने काही भागात विहीर, तलाव कोरडे पडल्याने शेती पिकांची अवघड परिस्थिती पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे शेतीला अधिक पाण्याची आवश्यकता असल्याने मुळा, मुठा उजवा कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. खडकवासला प्रकल्पातून (Khadakvasla Dam project) ४ … Read more

लातूरमध्ये अवकाळी पावसाचं थैमान, शेतकऱ्यांचं अर्थकारण धोक्यात

rain in latur

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा २०२३ या वर्षात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अशातच लातूर जिल्ह्यात रात्रभर अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. रात्रभर सुरू असलेला पाऊस सकाळपर्यंत सुरू असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कायम राज्यात बऱ्याच ठिकाणी … Read more

उष्णतेमुळे फळबागा धोक्यात; शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

Orchards threatened by heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट आलं आहे. महिना हुन गेला तरी अवकाळी पाऊस काय पाठ सोडायचं नाव घेईना. अशातच भरीस भर म्हणजे उन्हाळ्यामुळे उष्णतेची लाट उसळत असून राज्यातील फळबागांवर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसतोय. यामुळे बळीराजा चांगलाच चिंताग्रस्त झाला आहे. राज्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील गोवर्धन … Read more

error: Content is protected !!