राज्यातील कृषी बाजारसमितीत कांद्याची आवक बंद; शेतकऱ्यांनी जायचं कुठं?

Onion import ban

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दोन महिन्यांहून अधिक दिवस झाले अवकाळी पाऊस थांबत नाही. काही दिवसांपूर्वी काही भागात अवकाळी पाऊस थांबला आहे. मात्र पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम हा शेतपिकांवर होताना दिसतो. असे असताना शेतकरी कांदा घेऊन कृषी उत्पन्न बाजारसमितीकडे कांद्याची आवक करताना दिसत आहे. मात्र त्यांना त्या ठिकाणाहून पुन्हा घराकडचा रस्ता धरावा … Read more

मनरेगा अंतर्गत मिळणार पशुपालनासाठी निवारा; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा

Shelter for animal under MGNREGA (1) (1)

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागात कृषी व्यवसायाला अधिक चालना मिळत आहे. यामुळे आता सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देत असून नवनवीन योजनांचा लाभ देत आहेत. याचा फायदा आता शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. शेती व्यवसायात काही जोडधंदे देखील आहेत. जसे की, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन या व्यवसायांचा समावेश होतो. यामधून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न भेटते. आता मनरेगा … Read more

Weather Update : यंदा मान्सून उशिराने दाखल होणार, मुंबईची तारीख समोर; पहा हवामान अंदाज

Weather Update Monsoon

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील मान्सून यंदा कमी असणार आहे. काही प्रमाणात दुष्काळ असणार आहे. असा ‘अल निनो’ हवामान खात्याने अंदाज वर्तवला असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होतो. मात्र यंदा नैऋत्य मोसमी वारे उशिराने दाखल होत आहेत. या अंदाजानुसार मान्सूनचे आगमन चार दिवस मागे-पुढे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात … Read more

पापरिका मिरचीची करार पद्धतीने शेती; प्रति क्विंटल 27 ते 30 हजार भाव मिळतोय

paprika pepper

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हल्ली शेतकरी पारंपरिक शेतीहून अधिक आधुनिक पद्धतीची शेती करत आहे. याचसह आता काही शेतकऱ्यांनी करार पद्धतीची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. करार पद्धतीची शेती ही उत्पादनाच्या आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित आहे. यामुळे करार पद्धतीची शेती परवडते. हिंगणगाव जिल्ह्यातील आसेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी सुद्धा औषधी गुणधर्म असलेल्या पापरीका मिरचीचे करार पद्धतीने उत्पादन … Read more

राज्यात हवामानात बदल कायम; जळगावात उष्माघाताने मृत्यू

Death due to heatstroke

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस धुमशान माचवत आहे. तर मधूनच उन्हाचा चटका संपूर्ण राज्यात पहायला मिळत आहे. याचा परिणाम हा जनतेच्या जीवाला झाला आहे. उष्मघाताने जळगाव जिल्ह्यातील एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता राज्यातील नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जळगाव जिल्ह्यात उष्णतेत वाढ होत असून शेतपिकांवर मोठा परिणाम होत आहे. … Read more

Kharif Sowing : पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील खरीप पेरणी 2 लाख हेक्टरवर

Kharif sowing in pune

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पूर्व मान्सून होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी खरीपाची तयारी केली आहे. पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात मशागत केली आहे. तसेच पश्चिम पट्टयातील तालुक्यात भात रोपवाटिकेची कामं पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच योग्य पाऊस झाल्यास २ लाख ७ हजार २५० हेक्टरवर पेरणी होण्याचा कृषी विभागाचा … Read more

‘ही’ आहेत जगातील 5 महागडी फुले; किंमत वाचून व्हाल हैराण

_Expensive Flowers In world (1)

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीत नवनवीन प्रयोग होत असतात. मग ते देशपातळीवर असो की जागतिक पातळीवर असो शेतीत लक्षवेधी बदल होताना दिसत आहेत. अशातच वेगवेगळ्या एकूण ५ देशात वेगवेगळ्या पातळीवर फुलांची शेती केली जाते. या फुलांची किंमत ही आतापर्यंत ऐकली नसतील. मात्र या फुलांची किंमत ऐकल्यास आश्चर्याचा धक्का बसेल. आता आपण समजून घेऊया जगातील सर्वात … Read more

PM Kisan FPO Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 15 लाख रुपये जमा होणार! काय आहे सरकारी योजना जाणून घ्या

PM Kisan FPO Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला सधन करण्याच्या उद्देशाने भारत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 15 लाख रुपये जमा करत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना सधन करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. सध्या देशातील बहुतेक शेतकरी या योजनांचा लाभ घेऊन त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. PM किसान FPO योजनेच्या अंतर्गत सरकार शेती व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना … Read more

Animal Husbandry : गाईचे पालन केल्यास मिळणार महिना 900 रुपये?

Animal Husbandry

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती व्यवसायात पशुपालनात गायींना अधिक महत्त्व असते. तिला गोमातेचा दर्जा दिला जात असून हल्ली गायींचे संवर्धन करणाऱ्यांची संख्या ही कमी झालेली आहे. यामुळे आता गाईंचे संवर्धन व्हावे यासाठी मध्य प्रदेश सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी गायीचे संवर्धन करतील आणि सेंद्रिय शेती करतील त्यांना दरमहा ९०० रुपये देण्याचा निर्णय मध्य … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घ्याल तर 5 लाख रुपयांचे होतील 10 लाख; कसे ते जाणून घ्या..

KVM Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । KVP म्हणजेच किसान विकास पत्र ह्या योजनेत आता ५ महिन्यांपूर्वी तुमचे पैसे दुप्पट होतील. आता 5 लाख रुपयांऐवजी ऐवजी तब्बल 10 लाख रुपये लाभार्थ्याला मिळणार आहेत. या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत सविस्तर माहिती आम्ही इथे सांगणार आहोत. किसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाणारी सरकारी योजना … Read more

error: Content is protected !!