राज्यातील कृषी बाजारसमितीत कांद्याची आवक बंद; शेतकऱ्यांनी जायचं कुठं?
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दोन महिन्यांहून अधिक दिवस झाले अवकाळी पाऊस थांबत नाही. काही दिवसांपूर्वी काही भागात अवकाळी पाऊस थांबला आहे. मात्र पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम हा शेतपिकांवर होताना दिसतो. असे असताना शेतकरी कांदा घेऊन कृषी उत्पन्न बाजारसमितीकडे कांद्याची आवक करताना दिसत आहे. मात्र त्यांना त्या ठिकाणाहून पुन्हा घराकडचा रस्ता धरावा … Read more