Pik Vima Yojana : पीक विम्याची माहिती एका फोनवर; सरकारने सुरु केलाय ‘हा’ हेल्पलाईन क्रमांक!

Pik Vima Yojana Helpline Number

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यासांठी एक रुपयात पीक विमा योजना (Pik Vima Yojana) राबविली जाते. पिकांच्या नुकसानीनंतर शेतकरी या योजनेसाठी अर्ज तर करतात. मात्र एकदा पीक विम्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जाच्या स्थितीबाबत त्यांना माहिती सांगणारे कोणीच नसते. अशा वेळी शेतकऱ्यांना डिजिटल सेवा केंद्रांवर हेलपाटे मारूनही योग्य ती माहिती मिळत नाही. शेतकऱ्यांची हीच … Read more

Wild Animals : जंगली प्राणी पिकांची नासाडी करताय? वापरा ‘हा’ जुगाड; होईल दुप्पट फायदा!

Wild Animals Damage Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बऱ्याच भागात शेतकरी जंगली प्राण्यांपासून (Wild Animals) आपल्या शेतात होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे खुप त्रस्त असतात. हे प्राणी पिकांचे पूर्णतः नुकसान करतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, आज आम्ही तुम्हांला शेतकऱ्यांच्या अनुभवातून समोर आलेला एक सर्वोत्तम उपाय सांगणार आहोत. ज्याचा अवलंब तुम्ही केल्यास रानडुक्कर, हरीण, रानगवा आणि … Read more

Unseasonal Rain : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 2109 कोटी रुपयांचा निधी मंजूर!

Unseasonal Rain 2109 Crore Fund Approved

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे (Unseasonal Rain) झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 2109 कोटी (दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार) इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन … Read more

Wild Animals : पिकांमध्ये जंगली प्राण्यांचा हैदोस वाढलाय; करा ‘हा’ घरगुती उपाय!

Wild Animals Attacks On Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांचा (Wild Animals) (हरीण, नीलगाय, रानडुक्कर) नेहमीच खूप त्रास होतो. हे प्राणी पिकांना खातात कमी आणि नुकसानच अधिक करतात. अशी शेतकऱ्यांची नेहमीच ओरड असते. मात्र शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही काही घरगुती उपाय करून देखील या प्राण्यांपासून होणारे तुमच्या पिकांचे नुकसान टाळू शकतात. ज्याद्वारे तुमचे होणारे आर्थिक नुकसान … Read more

Wild Animals : जंगली प्राणी पिकांचे नुकसान करताय? शेतात लावा ‘झटका मशीन’

Wild Animals Damaging Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : जंगली प्राण्यांमुळे (Wild Animals) शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. नीलगाय, रानडुक्कर आणि हरीण यांसारखे प्राणी खातात कमी मात्र शेतकऱ्यांचे पीक पूर्ण तुडवून टाकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक पूर्णपणे वाया जाते. मात्र आता शेतकऱ्यांच्या मदतीला एक मशीन बाजारात उपलब्ध आहे. ज्याचा वापर करून फळ उत्पादक शेतकरी किंवा अन्य शेतकरीही कायमस्वरूपी जंगली … Read more

Unseasonal Rain : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार इतकी रक्कम; कृषिमंत्र्यांची माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. खरिपाची पिके (Unseasonal Rain) हातून गेलेली असताना नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात फळबाग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे फळपिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 27 हजार रुपये तर बारमाही पिकांसाठी 36 हजार … Read more

Unseasonal Rain : मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; मिळणार ‘इतकी’ मदत

हॅलो कृषी ऑनलाईन : “गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीमुळे (Unseasonal Rain) शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास 1 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके खराब (Unseasonal Rain) झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून, 3 हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे … Read more

आता पीक नुकसान भरपाईचे टेन्शन नाही, इथे करा तक्रार, लवकरच मिळतील पैसे

ola dushakal

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी नेहमीच निसर्गावर अवलंबून असतो. एकीकडे वेळेवर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो, तर दुसरीकडे पुरामुळे पिके उद्ध्वस्त होतात. अशा परिस्थितीत सर्व बाजूंनी शेतकरी पिचला जातो. पिकांच्या नुकसानीबरोबरच त्याला आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. मात्र आता शेतकऱ्यांनी चिंता करण्यासारखे काही नाही. पिकांच्या नुकसानीची बातमी त्यांनी वेळीच सरकारी यंत्रणेपर्यंत … Read more

मदतीपासून एकही शेतकरी वंचित नसेल : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. मात्र पुणे दौऱ्यावर असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा राज्यातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून गांभिर्याने पावले टाकली जात आहेत. नुकसान … Read more

पंचनामे होत नसल्याने कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातील संतप्त शेतकऱ्याने फळबाग पेटवली

Crop Damage

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ खरीप पिकांचे नाही तर फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. विरोधी पक्षनेते शेतकरी संघटना तसेच शेतकऱ्यांच्या मधून देखील लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे असे असताना. अद्याप पंचनामेच झाले नसल्याकारणाने संतप्त शेतकऱ्यांनी तीन एकर क्षेत्रावरील मोसंबीची … Read more

error: Content is protected !!