Pik Vima Yojana : राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रीम पिकविमा मंजूर – मुंडे

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने नव्याने सुरू केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत (Pik Vima Yojana) खरीप हंगाम 2023 मध्ये इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच आतापर्यंत अग्रीम रकमेअंतर्गत राज्यातील 70 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना 2200 कोटींची रुपयांची ऐतिहासिक रक्कम … Read more

Pik Vima Yojana : रब्बी हंगामातही पीक विमा घोटाळा; अर्ज रद्द करण्याचे कृषी विभागाचे आदेश!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपापासून राज्यातील बनावट पीक विमा (Pik Vima Yojana) भरण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झालीये. खरीप हंगामात बनावट पीक विमा भरून, अनेकांनी सरकारची फसवणूक केली होती. त्याचीच ‘री’ आता रब्बी हंगामात देखील ओढली (Pik Vima Yojana) जात असल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी सव्वातीन लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झालीये. मात्र … Read more

Pik Vima Yojana : पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? वाचा ‘ही’ माहिती…

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना (Pik Vima Yojana) होय. या योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास, अशा पिकांना विमा संरक्षण (Pik Vima Yojana) देण्यात आले आहे. या पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. आणि शेतकरी या योजनेचा … Read more

Pik Vima Yojana : केळी पीक विम्यासाठी रक्षा खडसे यांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना साकडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे (Pik Vima Yojana) मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यातच मागील 2022 च्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या केळी पिकाचा विमा (Pik Vima Yojana) भरला होता. मात्र या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास संबंधित कंपनीने अलीकडेच नकार दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर भाजपच्या … Read more

Pik Vima Yojana : दिलासादायक! फळपिकांचा विमा भरण्यास मुदतवाढ; ‘ही’ आहे अंतिम तारीख!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. जे शेतकरी (Pik Vima Yojana) काही कारणास्तव विहित मुदतीत आपला पीक विमा भरू शकले नाही. अशा शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीक विमा (Pik Vima Yojana) भरण्याच्या मुदतीत राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता सरकारच्या पिक विमा … Read more

Pik Vima Yojana : तुम्ही रब्बी पिकांचा विमा भरला का? ‘ही’ आहे शेवटची मुदत

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामाप्रमाणेच आता यावर्षीच्या रब्बी हंगामातही गहू, हरभरा, रब्बी कांद्यासह आपल्या इतर पिकांचा विमा (Pik Vima Yojana) शेतकऱ्यांना एका रुपयात काढता येणार आहे. सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या (पीएमएफबीवाय) संकेतस्थळावर शेतकऱ्यांना हे अर्ज करता येणार आहे. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची (Pik Vima Yojana) मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा … Read more

Pik Vima Yojana : पीक विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप प्रगतीपथावर – धनंजय मुंडे

हॅलो कृषी ऑनलाईन : “पंतप्रधान पीक विमा योजनेतील विम्याच्या (Pik Vima Yojana) अग्रीम रकमेचे वाटप वेगाने सुरु आहे. आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी 1 हजार 954 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी आतापर्यंत 965 कोटी रुपये शेतकऱ्यांना (Pik Vima Yojana) वितरित करण्यात आले असून, उर्वरित … Read more

Pik Vima Yojana : 1 रुपयात पीक विमा काढण्यासाठी ही कागदपत्रे आहेत बंधनकारक; जाणून घ्या सविस्तर

Pik Vima Yojana

Pik Vima Yojana : निसर्गाचं चक्र बदलल्याने सर्वात जात तोटा हा शेतकऱ्याचा होत असतो. महाराष्ट्रात मागच्यावर्षी शेतकऱ्यांचं अवकाळी पावसाने (unseasonal rain) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांना हे नुकसान सहन न झाल्याने काहींनी आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला. तरी अद्याप सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. मात्र आता शेतकऱ्यांना फक्त १ … Read more

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात मिळणार पीकविमा, 31 जुलैपर्यंत करा अर्ज

Pik Vima Yojana

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पिकांचा विमा (Crop insurance) उतरविता येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेत ‘सर्वसमावेशक पीक ‘विमा योजना’ सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकापासून करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी येत्या ३१ जुलैपर्यंत अर्ज … Read more

शेतकरी अपघात विमा योजना काय आहे? तुम्हालाही मिळू शकतो आर्थिक फायदा; जाणून घ्या नियम अन अटी

शेतकरी अपघात विमा योजना

शेतकरी अपघात विमा योजना : शेतकरी हा बळीराजा आहे. तो जगाचा पोशिंदा आहे. शेतात कष्ट करताना येणाऱ्या समस्या नैसर्गिक आपत्तीला त्याला बऱ्याचदा तोंड द्यावं लागतं. अनेकदा त्याचा मृत्यू देखील होतो. यामुळे त्याचे कुटुंब निराधार होते. या संकटातून वाचवण्यासाठी ‘शेतकरी जनता अपघात विमा’ योजना राबवण्यात येत आहे. शेतकरी विमा योजनेला कोणते शेतकरी पात्र आहेत? यामध्ये कोणकोणते … Read more

error: Content is protected !!