Onion Export Ban : ‘व्यापाऱ्यांना तारा, शेतकऱ्यांना मारा’ हेच सरकारचे धोरण – जयंत पाटील

Jayant Patil Criticism On Onion Export Ban

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) मागे न घेण्याच्या निर्णयामुळे राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. केंद्रीय ग्राहक आणि संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवण्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारचे धोरण … Read more

Onion Export Ban : कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण!

Onion Export Ban Continue Till 31 March

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) उठवण्याबाबत केंद्र सरकार संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी (ता.18) केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यातबंदी उठवल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, दोन दिवस उलटूनही त्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली नाही. अखेर माध्यमांमधून अधिसूचना काढण्याबाबत ओरड झाली. त्यानंतर आज केंद्रीय … Read more

Farmers Protest : शेतकरी संघटनांनी केंद्राचा प्रस्ताव नाकारला; पहा काय असेल आंदोलनाची पुढील दिशा!

Farmers Protest Rejected Centre's Proposal

हॅलो कृषी ऑनलाईन : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) आज आठवा दिवस आहे. रविवारी (ता.18) रात्री उशिरा झालेल्या चौथ्या बैठकीत केंद्र सरकारने शेतकरी संघटनांसमोर पाच पिकांना (कापूस, मका, मसूर, तूर आणि उडीद) हमीभाव देण्यास सहमती दर्शवली होती. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राने शेतकरी संघटनांसमोर ठेवला होता. त्यानुसार शेतकरी संघटनांनी या प्रस्तावावर विचार करत, आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याबाबत … Read more

Farmers Loan Waiver : शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंचे कर्ज माफ होणार; ‘या’ राज्य सरकारची योजना!

Farmers Loan Waiver State Government Plan

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी (Farmers Loan Waiver) देण्यात यावी. यासह अन्य मागण्यांसाठी सध्या शेतकरी नवी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. अशातच आता झारखंड सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच विधानसभेत सादर होणाऱ्या 2024-25 यावर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ (Farmers Loan Waiver) करण्याची घोषणा सरकारकडून … Read more

Farmers Protest : केंद्र सरकार-शेतकरी यांच्यातील चौथी बैठक सकारात्मक; पहा काय तोडगा निघाला!

Farmers Protest Fourth Meeting Positive

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव (Farmers Protest ) मिळावा. यासाठी देशभरात कायदा करण्यात यावा. यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून आठवडाभरापासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. आज शेतकरी आंदोलनाचा सातवा दिवस असून, रविवारी (ता.18) रात्री उशिरा केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी संघटना यांच्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चौथी बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारने … Read more

Farmers Protest : शेतकरी आंदोलनाचा वणवा पसरणार; युपी, राजस्थानातही शेतकरी आक्रमक!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला पंजाब व हरियाणामधील (Farmers Protest) शेतकरी केंद्र सरकारविरोधात हमीभावाचा कायदा करण्यासाठी जिकरीने लढा देत आहे. आज आंदोलनाचा पाचवा दिवस असून, आता या आंदोलनाचा वणवा राजस्थान, उत्तरप्रदेश, आणि मध्यप्रदेश या शेजारील राज्यांमध्ये देखील पसरला आहे. या तीन राज्यांतील शेतकरी संघटनांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सक्रिय पाठिंबा देऊन, आंदोलन तीव्र करण्याची घोषणा … Read more

Bamboo Farming : बांबू लागवडीसाठी सांघिक प्रयत्न करा; मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देश!

Bamboo Farming Make Team Efforts

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात येत्या 5 वर्षात 10 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड (Bamboo Farming) उद्दिष्ट राज्य सरकारकडून ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट सध्या करण्यासाठी बांबू टास्क फोर्सच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या सर्व विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न करावेत. असे आवाहन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित विभागाच्या अधिकाऱ्यांना केले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना सोबत राज्यात जास्तीत … Read more

Dairy Farmers : राज्यातील दूध उत्पादकांचाही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा!

Dairy Farmers Support Farmers Protest

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळत (Dairy Farmers) नसल्याने, ते मोठ्या विवंचनेत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी हमीभाव कायदा करण्यात यावा. या मागणीसाठी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहे. मात्र, आता महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संघटनेने देखील नवी दिल्ली येथील या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. देशातील दुध … Read more

Farmers Protest : शेतकरी आंदोलकांवर दडपशाही ते कृषीमंत्र्यांचे विधान! वाचा… आज काय घडलं!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने (Farmers Protest) आज पहिल्याच दिवशी हिंसक वळण घेतले. आंदोलनकारी शेतकरी आणि दिल्ली पोलीस यांच्यामध्ये शंभू बॉर्डरवर बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी शंभू बॉर्डरवर उभारण्यात आलेली सिमेंटची भिंत उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटी दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रू धुराचा वापर केला. … Read more

Flood Management : दुष्काळी मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी; 4000 कोटींचा निधी मंजूर!

Flood Management In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पूरस्थिती (Flood Management) निर्माण होते. मात्र हेच पुराचे पाणी दुष्काळी मराठवाडा विभागाकडे वळविण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारला जागतिक बँकेकडून पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार … Read more

error: Content is protected !!