PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत बदल; शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यास होणार मदत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवली जाते. मात्र आता राज्यपातळीवर या योजनेत थोडा बदल करण्यात आला आहे. सध्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजारांची मदत तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना प्रदान करण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम हाती … Read more

Crop Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा वितरित होणार- कृषी मंत्री धनंजय मुंडे

Crop Insurance

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील पीक विमा (Crop Insurance) कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या … Read more

Tractor Subsidy : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळतेय सवलत; काय आहे योजना?

Tractor Subsidy

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी आनंदाची बातमी आहे. ट्रॅक्टर (Tractor) हा शेतीसाठी अतिशय उपयुक्त आणि गरजेचा मानला जातो. परंतु सर्वानाच ट्रॅक्टर खरेदी करणं आर्थिकदृष्टया परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी इच्छा असूनही आणि शेतीसाठी गरजेचा असूनही ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत. परंतु आता चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास … Read more

PM Kisan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना नाही मिळणार 14 व्या हप्त्याचे पैसे; नेमकी अडचण काय?

PM Kisan Yojana new update

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 28 जुलै ला 14वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी २००० रुपयांचे एकूण 13 हप्ते जमा झालेले आहे. आता राजस्थान येथील जालोर या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमा वेळी पीएम नरेंद्र मोदी 14व्या … Read more

PM Kisan Yojana निधी संदर्भात सरकारकडून 3 मोठे बदल; शेतकऱ्यांनो वेळीच जाणून घ्या

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) ही केंद्रातील मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेच्या अंतर्गत दरवर्षी देशभरातील करोडो अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. 2000 रुपयांच्या प्रत्येकी 3 हप्त्याच्या माध्यमातून हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 13 हप्ते शेतकऱ्याच्या … Read more

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

PM Kisan Yojana (2)

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. प्रत्येकी २००० रुपयांच्या अशा एकूण एकूण ३ टप्प्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी अल्प भुधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतोय. आतापर्यंत २००० रुपयांचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम … Read more

उन्हापासून केळीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल

farmer planted jute around the banana plants

हॅलो कृषी ऑनलाईन : एप्रिल आणि मे महिन्यात केळीची लागवड ही उत्तर महाराष्ट्रात होताना दिसत आहे. मात्र यंदा काही ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याने याचा फायदा हा केळीवर होताना दिसत आहे. दरम्यान, उन्हापासून केळीची बचत व्हावी. यासाठी नंदुरबार येथील जगदीश पाटील या शेतकऱ्याने उन्हापासून केळीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने केळीच्या रोपांच्या भोवती तागाची लागवड केली. … Read more

‘या’ देशी गायींचे पालन केल्यास शेतकरी होतील मालामाल

native cows

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात देशी गायींचे पालनपोषण केल्यास अधिक फायदा हा शेतकऱ्यांना होतो. शेती व्यवसायात पशुपालन हा जोडधंदा आहे. पशुपालन म्हटलं की लगेचच दुग्ध व्यवसाय हा देखील पर्याय उपस्थित राहतो. दुग्धव्यवसायात दुधापासून बनणारे पदार्थ दही, ताक, दूध, लोणी असून या दुधापासून चांगले उत्पन्न मिळवले जाते. मात्र यासाठी दूध देणाऱ्या गायीबाबत माहिती लेखाद्वारे सांगणार आहोत. … Read more

पेरणीपूर्वी 1 एकरमध्ये शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार? अब्दुल सत्तार म्हणतात…

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे एका एकरामागे प्रती दहा हजार रुपये विभागीय देण्याचा निकष विभागीय आयुक्तांकडून सरकारला देण्यात आला आहे. याबाबत सरकार देखील सकारात्मक असल्याचं राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथील शेतकरी मेळाव्यात सांगितलं. तसेच इतरही मुद्दे मांडले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्तार म्हणाले, राज्यातील … Read more

धक्कादायक!! मराठवाड्यात 4 महिन्यात ‘एवढ्या’ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

Marathwada Farmers Suicide

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडलं असून डोक्यावरील कर्जाने कंटाळून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील वर्षी १ हजार २२ शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली. तर यावर्षी चार महिन्यात म्हणजे जानेवारी ते एप्रिल या महिन्यात ३०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. निसर्गाचा … Read more

error: Content is protected !!