Pik Vima Yojana : पीक विम्या प्रश्नी मनसे आक्रमक; उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पॅड फेकून मारला!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी खरीप हंगामात (Pik Vima Yojana) दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांनाही फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी एसबीआय जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीच्या अंधेरी येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी पीक विम्याबाबत विचारणा … Read more