Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात पाणी सोडावेच लागणार; सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या!
हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाड्यातील समन्यायी पाणी वाटपाचा (Jayakwadi Dam) प्रश्न नेहमीच धगधगत असतो. दरवर्षी पावसाळी हंगाम संपला की दिवाळीच्या आसपास जायकवाडी धरणातील पाणी पातळी खालावली की, हा वाद नेहमीच उफाळलेला पाहायला मिळतो. मात्र, आता या वादावर कायमस्वरूपी पडदा पडणार आहे. कारण वरील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याविरोधात दाखल झालेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या … Read more