Drought : दुष्काळग्रस्तांना प्रत्येकी 3500 रुपये; ‘या’ राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांना फायदा!

Drought In Jharkhand

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये दुष्काळी (Drought) परिस्थिती असून, त्या-त्या राज्यांकडून सध्या शेतकऱ्यांना आपआपल्या पातळीवर मदत दिली जात आहे. अशातच आता झारखंड सरकारकडून राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला 3500 रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील ज्या-ज्या शेतकऱ्यांची पिके ही 33 टक्क्यांपर्यंत खराब झाली असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना ही मदत देण्यात यावी, असे … Read more

Bamboo Farming : राज्यात 10 हजार हेक्टरवर बांबू लागवड होणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

Bamboo Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या जगाला हवामान बदलाचा मोठा फटका (Bamboo Farming) सहन करावा लागत आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात राज्यात 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह … Read more

Pik Vima Yojana : पीक विम्या प्रश्नी मनसे आक्रमक; उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पॅड फेकून मारला!

Pik Vima Yojana MNS Aggressive

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी खरीप हंगामात (Pik Vima Yojana) दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांनाही फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी एसबीआय जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीच्या अंधेरी येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी पीक विम्याबाबत विचारणा … Read more

Pik Vima Yojana : ‘या’ राज्यातील शेतकऱ्यांना 31 कोटींची पीक विम्याची नुकसान भरपाई!

Pik Vima Yojana 31 crores For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांचे (Pik Vima Yojana) मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना हरियाणा सरकारकडून पीक विम्याची 31 कोटींची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास 7 जिल्ह्यांमधील 29 हजार 438 शेतकऱ्यांना मोठा दिलासा (Pik Vima Yojana) मिळाला आहे. मागील वर्षी … Read more

Onion Export Ban : 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये; कांदा निर्यातबंदीचा मुद्दा गाजणार!

Onion Export Ban PM Modi in Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आठवड्यात 12 जानेवारीला नाशिकमध्ये येणार आहे. कांदा निर्यातबंदीचा (Onion Export Ban) मुद्दा चर्चेत असताना त्यांचा हा नाशिक दौरा विशेष ठरणार आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे निर्यातबंदीच्या घोषणेनंतर मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांनी मोदी नाशिक येणार असतील, तेव्हा जाहीर नाराजी व्यक्त करावी, असे … Read more

Farmers March : शेतकरी देणार दिल्लीला धडक; प्रजासत्ताक दिनी कँडल मार्च!

Farmers March Will Strike In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी संघटना (Farmers March) आक्रमक झाल्या असून, या संघटनांकडून 13 फेब्रुवारीला ‘चलो दिल्ली’चा नारा देण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चासह 18 शेतकरी संघटनांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले असून, सरकारने अद्यापही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे … Read more

Urea Gold : युरियाच्या नवीन गोणीला सरकारची परवानगी; ‘पहा’ वजन, किंमत किती?

Urea Gold Govt Approves New Bag

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने सध्याच्या युरियासह ‘युरिया गोल्ड’ (Urea Gold) ही खाद लॉन्च करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या सल्फर कोटेड युरियाची निर्मिती करण्यासह खत कंपन्यांना ही खाद बाजारात आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही खाद सल्फर कोटेड यूरिया नावाने बाजारात उपलब्ध होणार असून, तिची गोणी ही … Read more

Sugarcane : शरद पवारांची उपस्थिती अन् झटक्यात तोडगा निघाला!

Sugarcane Workers Demands Agree

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या ऊस (Sugarcane) गाळप हंगामास यावर्षी आडकाठ्यांचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळाले. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर ऊसतोड कामगारांनी आपल्या मजुरीत वाढ करावी. या मागणीसाठी ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या मागणीवर तोडगा निघाला … Read more

Farmer Suicides : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनातून प्रबोधन व्हावे – मुख्यमंत्री

Farmer Suicides In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmer Suicides) बनविलेल्या टास्क फोर्सचे लवकरच पुनर्गठन केले जाणार आहे. विविध संत-महात्मे राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात. राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, त्या भागात आपले प्रबोधनाचे कार्य कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून व्हावे. शेतकऱ्यांच्या मनात सकारात्मक विचार यावेत, त्यांच्यात विचार परिवर्तन व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करावेत, यासाठी सरकार … Read more

Drought : राज्यातील नवीन स्थापित महसूल मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर!

Drought In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 मध्ये दुष्काळसदृश (Drought) परिस्थिती जाहीर केलेल्या 1,021 मंडळांपैकी, ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत. तसेच ज्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेली नाहीत. अशा नवीन महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळसदृश परिस्थिती (Drought) जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती मदत, पुनर्वसन … Read more

error: Content is protected !!